विषय : पानिपतच्या लढाईत जे मराठा सैन्य, परिवार मारले गेले नाहीत, ते पुढील काळात तेथेच स्थिरस्थावर झाले, ते आज “रोड मराठा” म्हणून ओळखले जातात. परंतु ते अल्पसंख्यांक आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन अर्थ सहाय्य देऊन एक “रोड मराठा भवन” उभारणेबाबत.